महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
धारावी, मुंबई एअरपोर्ट अदानीला दिले, मुंबईतील मिठाघरे, जकात, टोलनाके अदानींना मग आमच्याकडे काय उरले? असा सवाल करत संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला. ...
Amit Thackeray in Mahim Constituency, Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: माहीम मतदारसंघात शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा आणि मनसे अशी तिरंगी लढत आहे ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: माहीम मतदारसंघात दिलेली उमेदवारी आणि राज ठाकरेंची शिवसेना शिंदे गटावरील टीका यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेमके काय घडले, याबाबत सवाल करण्यात आले. ...
मनसेमुळे आदित्य ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरने फिरणारे आदित्य आजकाल जमिनीवर दिसतायेत असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. ...
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसे आणि शिंदेसेनेने आव्हान निर्माण केले आहे. ...