महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
MNS Vs NCP: Raj Thackeray यांनी त्यांचा Ayodhya दौरा रद्द केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला डिवचले होते. त्यानंतर आता मनसेनं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट शिंगावर घेतले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख Sharad Pawar यांच्यावर निशाणा साधत खर ...
मनसेच्या हनुमान चालीसा पठणाच्या आंदोलनावेळी पोलिसांना गुंगारा देऊन जात असताना महिला पोलीस अधिकारी जखमी झाल्याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. दर महिन्याच्या १ आणि २३ तारखेला पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याची अट यामध्ये घालण्यात आली आहे. ...
कुणाचा अयोध्या दौरा का रद्द झाला याबाबत आम्हाला काही माहित नाही. पण तुमचा वापर केला जातोय हे आतातरी लक्षात घ्यावं, असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंचं नाव न घेतला लगावला आहे. ...