महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मनसैनिक आणि राज्यातील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा, असे म्हटले आहे. ...
शिवसेना नेते राष्ट्रवादीकडून होणाऱ्या शिवसैनिकांच्या कोंडीवर उघडपणे बोलत असताना, विश्वप्रवक्त्यांना आमच्या कोडींची काळजी आहे, असा मनसेने लगावला आहे. ...
ठाणे महानगरपालिकेने प्रभाग समिती निहाय नालेसफाईचे काम हाती घेतले असून प्रभाग समितीचे अधिकारी महापालिका आयुक्त यांच्या डोळत धूळ फेकत असल्याचे समोर येत आहे. ...