महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
परराज्यातून जे आलेत त्यांनाही आम्ही सन्मान देतो पण माझ्या मराठी भाषेचा सन्मान कायमस्वरुपी टिकला पाहिजे ही भूमिका राज ठाकरेंची आहे आणि तीच राज्य शासनाचीही आहे असं उदय सामंत यांनी म्हटलं. ...
Advocate Gunaratna Sadavarte Criticized Raj Thackeray: राज ठाकरेंची आताची भाषा ही हिंदूत्ववादी संघटनांसारखी राहिलेली नाही, असा दावा करत माफी मागितल्याशिवाय रामललाचे दर्शन घेऊ देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख,प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रतन कुमार इचम , जिल्हाध्यक्ष अंकुश पवार,शहराध्यक्ष सुदाम कोंबडेयांच्या उपस्थितीतीत प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय तसेच नाशिक शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात नि ...
Raj Thackeray: राज ठाकरे यांची मते ऐकण्यासाठी येणारी गर्दी ज्या दिवशी त्यांना निवडणुका जिंकण्याइतपत मते देऊ लागेल त्या दिवशी ते भाजपलाही जड जातील, हे खरे! ...
Maharashtra Navnirman Sena: राज्यातील महापालिकांची मुदत संपूनही निवडणूक न झाल्यामुळे जनतेचे प्रश्न हाती घेत मनसेने ‘प्रतिपालिका सभागृह’ भरविण्याचा निर्णय घेतला आहे. ...