लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
“मनसे म्हणजे जितनी चावी मारी उतना चले खिलोना, इशाऱ्यावर चालणारी संघटना”; उद्धवसेनेची टीका - Marathi News | thackeray group ambadas danve criticize mns over petition in supreme court against raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनसे म्हणजे जितनी चावी मारी उतना चले खिलोना, इशाऱ्यावर चालणारी संघटना”; उद्धवसेनेची टीका

Thackeray Group Criticized MNS: शोबाजीचे आंदोलन मनसे करत असते, अशी टीका करण्यात आली आहे. ...

मनसेचे रामकुंडात उतरून आंदोलन; गोदावरी स्वच्छ करून प्रदूषणमुक्त करण्याची मागणी - Marathi News | MNS protest in Ramkund; Demand to clean Godavari and make it pollution-free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनसेचे रामकुंडात उतरून आंदोलन; गोदावरी स्वच्छ करून प्रदूषणमुक्त करण्याची मागणी

कंपन्यातील दूषित पाणी, गटारीचे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात सक्त मनाई करण्यात यावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. ...

मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही?; शरद पवार गटाची शंका - Marathi News | Maybe there is a 'Mahashakti' behind those targeting MNS?; Sharad Pawar group leader Rohini Khadse doubts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही?; शरद पवार गटाची शंका

मराठी पक्षांचे, मराठी उद्योजकांचे, मराठी भाषेचे किंबहुना महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे काही पक्षांना वावगं आहे असं रोहिणी खडसेंनी म्हटलं. ...

मराठी-अमराठी वाद पेटला; मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंना धमकीचा फोन - Marathi News | MNS Mumbai city president Sandeep Deshpande receives threatening call | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी-अमराठी वाद पेटला; मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंना धमकीचा फोन

मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भय्ये प्रयत्न करणार असतील तर भय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल असं देशपांडे यांनी म्हटलं होते. त्यावरून हा फोन आल्याचं समोर आलं आहे. ...

“उत्तर भारतीयांचा अपमान केला जातो, याचिका योग्यच, अशा लोकांवर बंदी आणलीच पाहिजे”: अबू आझमी - Marathi News | abu azmi said north indians are insulted the petition is right against mns such people should be banned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उत्तर भारतीयांचा अपमान केला जातो, याचिका योग्यच, अशा लोकांवर बंदी आणलीच पाहिजे”: अबू आझमी

Abu Azmi News: जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा उत्तर प्रदेशातून नेत्यांना बोलावता आणि उत्तर भारतीय मतदान आपल्या पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न करता आणि आता गप्प बसता, अशी टीका अबू आझमी यांनी केली. ...

“मुंबईत मराठी आले पाहिजे हे ठीक, पण आम्ही राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नाही”: रामदास आठवले - Marathi News | ramdas athawale said it is fine that marathi should come to mumbai but we do not agree with raj thackeray stance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुंबईत मराठी आले पाहिजे हे ठीक, पण आम्ही राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नाही”: रामदास आठवले

Ramdas Athawale News: अनावश्यक मुद्द्यांवर आंदोलन करून वेळ खर्च करण्यात अर्थ नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

“आमचा पक्ष राहावा की नाही हे आता भय्ये ठरवणार का?”; सुप्रीम कोर्टातील याचिकेवर मनसे आक्रमक - Marathi News | mns sandeep deshpande aggressive over petition against raj thackeray in supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचा पक्ष राहावा की नाही हे आता भय्ये ठरवणार का?”; सुप्रीम कोर्टातील याचिकेवर मनसे आक्रमक

MNS Sandeep Deshpande News: मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भय्ये प्रयत्न करणार असतील तर त्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल, अशी आक्रमक भूमिका मनसे नेत्यांनी घेतली आहे. ...

"...तर उद्या मराठी माणसाला कोण वाचवणार?; RSS, बजरंग दलमध्ये ९० टक्के उत्तर भारतीय" - Marathi News | North Bharatiya Vikas Sena President Sunil Shukla has warned MNS President Raj Thackeray and criticized him for being anti-Hindu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर उद्या मराठी माणसाला कोण वाचवणार?; RSS, बजरंग दलमध्ये ९० टक्के उत्तर भारतीय"

तुम्ही हिंदूंना मारण्याचे आदेश दिलेत असं वाटते. तुम्ही ज्या लोकांना मारले ते हिंदू होते. तुम्ही हिंदूविरोधी आहात. महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा अपमान तुम्ही करताय अशी टीका सुनील शुक्ला यांनी केली आहे. ...