दिवा प्रभाग समिती हद्दीतील वाय जंक्शन ते कल्याणफाटा या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम महापालिकेने अखेर सुरु केले आहे. या रुंदीकरणात बाधीत होणाऱ्या १९० कुटुंबांचे पुनर्वसनसुध्दा दोस्ती रेंटलच्या घरात केले जाणार आहे. ...
अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील गावांना लवकरच एमएमआरडीएकडून दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशान्वये एमएमआरडीएला अंबरनाथ पालिका हद्दीतील गावांना गावठाण दर्जा देण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ...
एमयूटीपी-३ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील मध्य रेल्वेचा बहुचर्चित कळवा-ऐरोली उन्नतमार्ग, पनवेल-कर्जतदरम्यान नवा उपनगरीय मार्गासाठी दुहेरीकरण तसेच पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू विस्तारीकरणासाठीच्या एकूण १० हजार ९४८ कोटी खर्च अपेक्षित आहे. ...
कोपरी पुलाचे काम सुरु करण्यासाठी मीच पाठपुरावा केल्याचा दावा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. त्यामुळेच भुमीपुजनाच्या निमित्ताने या दोघांमध्ये श्रेयाचे राजकारण तापल्याचे दिसून आले. ...
मुंबईत मेट्रो २ अ प्रकल्पाच्या मालाड लिंक रोडजवळ सुरू असणाऱ्या पुलाच्या कामादरम्यान पुलाचा लोखंडी सांगाडा कोसळला. गुरुवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. ...
देशात प्रथमच सुरू करण्यात आलेल्या मात्र, नोव्हेंबर २०१७ मध्ये मैसूर कॉलनी स्थानकाजवळ लागलेल्या आगीनंतर बंद पडलेल्या मोेनो रेल्वेच्या खर्चात २३६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे ...
शीळ-कल्याण आणि शीळ-तळोजा रस्त्याला उत्तम पर्याय असलेल्या तळोजा एमआयडीसी-उसाटणे-बदलापूर पाइपलाइन रस्त्याची झालेली दुरवस्था खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वारंवार एमएमआरडीएच्या निदर्शनास आणली होती. त्यानूसार एमएमआरडीएने या रस्त्याचे काम करण्यास सकरात् ...
एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला पाठविलेल्या पत्रामुळे घोडबंदरच्या प्रस्तावित चार पादचारी पुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. जो पर्यंत मेट्रोचा आराखडा तयार होत नाही, तो पर्यंत या पुलांचे काम सुरु न करण्याच्या सुचना त्यांनी पालिकेला केल्या आहेत. ...