शिक्षणदृष्ट्या मातंग समाजाचीही प्रगती झालेली नाही, या समाजातील तरुण ‘आयएएस’ कसे होतील, याकडे मी विशेष लक्ष देणार ...
मुंबई : राज्यात शुक्रवारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. या विधान परिषदेच्या निवडणुकीत ११ जागांसाठी तब्बल १२ उमेदवार रिंगणात ... ...
Worli Mumbai Hit and Run Case: वरळी हिट अँड रन घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबीयांची महाविकास आघाडीच्या आमदारांकडून सांत्वन ...
"विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांना संसदेत कोंडून मारायला हवे. असे केल्यास सात ते आठ एफआयआर दाखल होतील. जर विरोधीपक्षनेते राहुल गांधी मेंगळुरू शहरात आले, तर आम्हीही त्यांच्यासाठी अशीच व्यवस्था करू." ...
Worli Mumbai Hit and Run Case, Mihir Shah: सोमवारी पहाटे वरळीत मद्यधुंद अवस्थेत मिहीर शाह नावाच्या तरूणाने नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. ...
दररोज ५० रूपये अशा या दंडाच्या विरोधात देशभरातील रिक्षाचालक आंदोलन करत असून पुण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन केले आहे ...
''महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणत्याही पक्षाने विधानपरिषद किंवा राज्यसभेवर संधी दिली नाही. भाजपने प्रथमच मातंग समाजाला प्रतिनिधींत्व दिले'' ...
म्हादई नदी आमच्या हातातून निसटत आहे. राज्य सरकारकडून देखील म्हादई वाचविण्यासाठी कोणताच प्रयत्न होताना दिसत नाही. ...