वरसावे ४ पदरी व २.२५ किमी अंतराचा सुमारे २४७ कोटी खर्चाचा उड्डाणपूल २४ ऐवजी १८ महिन्यांत पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सहकार्य करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व सरकारी यंत्रणांना दिले. ...
गुरुवारी होणारा मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांच्या हस्तेचा भूमिपूजनाचा कार्यक्रम हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा असला तरी तो मीरा-भाईंदर भाजपानेच ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. ...
मीरा भाईंदरमध्ये यापुढे तुम्हाला एक झाड काढायचं असेल तर त्या बदल्यात ५ झाडं लावावी लागणार आहेत. शिवाय झाडं तोडण्याऐवजी त्याचे पुर्नरोपण करायचे असे हरित व पर्यावरणपुरक निर्णय वृक्षप्राधिकरण समितीने पहिल्याच बैठकीत घेतले. ...
मुंबई - अहमदाबाद महामार्गाचे घोडबंदर खिंडीतील सुमारे दिड कि.मी. रस्त्याचे रुंदिकरणात ६४७ तर वरसावे येथील प्रस्तावित खाडी पुलाकडे जाण्यासाठीच्या मार्गावरील १७६ अशा तब्बल ८२३ झाडांची तोड केली जाणार आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या रुग्णालय व आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवासुविधांमध्ये असलेल्या त्रुटी, होणारा हलगर्जीपणा आदींना वचक बसवण्यासाठी प्रशासनाने उशिराने का होईना नागरिकांसाठी तक्रार पुस्तिका ठेवल्या आहेत. ...
प्रभाग समितीसाठी पूर्णवेळ प्रभाग अधिकारी व लिपीक प्रशासन देत नसल्याच्या निषेधार्थ दालनास टाळे ठोकणारे सभापती संजय थेराडे यांना अखेर आज पूर्णवेळ प्रभाग अधिकारी पालिकेने दिला. ...
मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील नवीन वरसावे वाहतूक पुलासह पश्चिम महामार्ग ८ वरील काशिमिरा येथील उड्डाणपुलाखालील जागेचे पालिकेकडे हस्तांतरण, पादचारी पूल, पालिकेच्या नाला बांधकाम व भार्इंदर रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणाच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय वाह ...
ईटीएम (इलेक्ट्रॉनिक तिकिटिंग मशिन)द्वारे बस तिकीट देण्याच्या प्रक्रियेस महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आल्याने पारंपरिक पंचिंग यामुळे हद्दपार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...