राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. निसर्गानेही यंदा योग्य साथ दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरतील अशा कृषी वानिका योजना राबवा, असे आवाहन वन राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. ...
नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची व्हॉटस् अॅपवर बदनामी केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे राहुरी शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ...