राज्यात सत्ताबदल झाल्यापासून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा मुहूर्त लाभला नव्हता. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शहरातच असणारे तावडे अखेर विद्यापीठाच्या कार्य ...
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग हे खास वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी नागपुरात येणार आहेत. ते दुपारी २ वाजता फेस्टिव्हलमधील शेतकऱ्यांना विविध मुद्यांवर विशेष मार्गदर्शन करणार आहेत. ...
सावित्री पूल वाहून जाण्याच्या दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील पाच हजार पुलांचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ केले. या पुलांच्या दुरुस्तीसाठी चार हजार कोटींची गरज आहे. पहिल्या टप्प्यात हुडकोकडून १ हजार ६०० कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे, अशी माह ...
राज्यात कापूस पिकाखाली ४१ लाख हेक्टरचे क्षेत्र असून विदर्भात अनेक ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यासंदर्भात पिकांचे पंचनामे सुरू झाले असून १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी विधा ...
उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये अलका पवार यांच्याकडे असलेला सहायक आयुक्त या पदाचा प्रभारी कार्यभार काढून घेण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केले. ...
राज्य शासनाने अधिकाऱ्यावर कारवाईचे निर्देश दिल्यानंतरदेखील पावले न उचलणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी स्पष्ट केले. ...
राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील सर्वच जिल्ह्यात निर्भया पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत केली. ...
उपचाराचा वाढता खर्च नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारही महाराष्ट्रात क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट लागू करण्यावर विचार करीत आहे. ...