गोव्यातील बंद असलेल्या खाण व्यवसायावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त करताना हा व्यवसाय पुन्हा सुरु व्हावा यासाठी तोडगा काढण्याचेही आश्वासन दिले आहे. ...
गोव्यातील खाणी सुरू करण्यासाठी वटहुकूम काढणे शक्य नाही तसेच संसदेत एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करणेही शक्य नसल्याचे केंद्राने राज्य सरकारला स्पष्टपणे कळवले असून दोन पत्रे पाठवून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्याचा सल्ला दिला आहे. ...
खनिज खाणी सुरू व्हायला हव्यात असेच आम्हाला वाटते. मात्र या खाणी फक्त खनिज विकास महामंडळामार्फत सुरू केल्या जाव्यात, असे मत ज्येष्ठ पर्यावरणवादी व गोवा फाऊंडेशनचे संचालक डॉ. क्लॉड अल्वारीस यांनी व्यक्त केले आहे. ...
विविध खाणींतून किती खनिजमाल उत्खनन करण्यात आला याची माहिती आयबीएमकडे एसआयटीने मागितली होती. या संबंधी सविस्तर माहिती देण्यासाठी एसआयटीकडून आयबीएमला पत्र लिहिण्याबरोबरच वारंवार स्मरणपत्रेही पाठविली आहेत. ...
एकीकडे खाण घोटाळ्यातील लुटीची वसुली कधी करून घेणार असल्याची विचारणा न्यायालयाकडून सरकारला वारंवार केली जात आहे तर दुसरीकडे खनिज घोटाळा प्रकरणात पुराव्यांसह अटक करून ज्याची ६९ कोटी रुपयांची खाती गोठविली गेली. ...