जिल्ह्यातील साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने ‘आनंद’ फुलवलाच, पण त्याबरोबर घराघरात ‘गोकुळ’ नांदवण्याचे काम संघाने केले आहे. शेतकऱ्यापासून ग्राहकांपर्यंत ‘गोकुळ’ या शब्दावर विश्वास आहे. ...
अल्पभूधारक त्यात नापिकीमुळे कर्जबाजारीपणा वाढल्याने शेती जोडधंदा म्हणून एका गाईपासून सुरू झालेल्या दूधव्यवसायाला अनिलरावांनी आज आधुनिक प्रगतीच्या वाटेवर आणले आहे. सोबतच ते यातून चांगला आर्थिक नफा मिळवीत असून दूधव्यवसायावर मुलांचे शिक्षण तसेच घर बांधल ...
पावसाळ्यात देखील पावसाचे पाणी थेट गोठ्यात येणार नाही त्या ठिकाणी ठेवलेला चारा पशुखाद्य भिजणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यात पशुखाद्यावर बुरशी वाढून त्यापासून जनावरांना विषबाधा होऊ शकते. ...