मुंबईतून पश्चिम बंगाला जाणारी शेवटची ट्रेन रेल्वे स्थानकावरुन सुटली होती, पण स्थानकावर अजूनही प्रवासी पाठीमागे राहिले होते. आपल्या बॅगा घेऊन हे प्रवासी रेल्वे स्थानकावर धावत होते. ...
लॉकडाऊन झालं अन् कामगार, मजूरांच्या पोटापाण्याचा प्रश्न पुढे आला. अनेक सेवाभावी संस्थांनी अन्नछत्र सुरु करुन गरिबांना मदत केली. याच कालावधीत कित्येकांनी माणूसकी दाखवत खारीचा वाटा उचलला. ...
फिर भी दिल है हिंदुस्तानी, हे गाणं तुम्ही ऐकलं असेल, अशाचप्रकारे सातासमुद्रा पलीकडे असणाऱ्या जुळ्या बहिणी भारतातील मजुरांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. ...
सोनूने आत्तापर्यंत १२ हजार मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्याचं काम केलं आहे. तर, उर्वरीत मजुरांसाठी नुकताच एक हेल्पलाइन नंबर देखील सोनूने जारी केला होता. ...