Sachin Sawant : सदर जमिनीवरील शापूरजी पालनजी यांचा संबंध नाही याचा विचार न करता फडणवीस सरकारने हा प्रस्ताव स्वीकारला कसा? तत्कालीन सरकार यातून काय व्यावसायिक हितसंबंध प्रस्थापित करणार होते? असे सवाल सावंत यांनी केले आहेत. ...
कांजूरमार्ग येथे प्रकल्प हलविल्यानंतर या प्रकल्पाला 4 वर्षे उशीर होणार हे उद्धव ठाकरेंना माहिती होते, तरीही हा घाट घालण्यात आल्याचे किरीट सोमैय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलंय. ...
Merto : १९९५मध्ये युती सरकारने मुंबईत ५५ उड्डाणपूल उभारण्याचा प्रकल्प राबवला तेव्हाच खरे तर मेट्रो उभारण्यास प्रारंभ केला असता तर मुंबईकरांना मोठा दिलासा लाभला असता. ...
महाविकास आघाडी सरकारे उच्चाधिकार समिती स्थापन केलीय, त्या समितीच्या अहवालानुसार या मेट्रोचं 80 टक्के काम झालंय. आरे शेडमध्ये जे मेट्रो स्टेशन कारायचंय, त्याचही 100 कोटींपेक्षा जास्त काम झालंय ...