खासदार गिरीश बापट यांनी केलेले आंदोलन म्हणजे शहरातील मोठे प्रकल्प मार्गी लावण्यात आलेले अपयश आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून केलेली निव्वळ स्टंटबाजी आहे ...
Mumbai Metro News: कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता मुंबईला येणाऱ्या पर्यावरणाच्या आपतीपासून वाचवण्यासाठी मुंबईचा मेट्रो प्रकल्प त्वरित मार्गी लावा अशी मागणी अमित साटम राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे ...
कामगार पुतळा वसाहत मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होत असून, येथील झोपडी धारकाचे स्थलांतराचे काम गेले सहा महिन्यांपासून चालू आहे, काही झोपडीधारक सध्याच्या जागेवरच किंवा शिवाजी नगर भागांमध्ये उपलब्ध असलेल्या सरकारी भूखंडावर आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी करत ...