राम संजू तोटा नामक या चिमुकल्यास पोटफुगीचा त्रास होता. रामच्या पालकांनी उपकेंद्र किंवा डॉक्टरांना न दाखविता त्याला गावातील भूमकाकडे नेले. या भूमकाने चुलीत तप्त केलेल्या विळ्याचे चटके त्याच्या संपूर्ण शरीरावर दिले. ...
गावात नवीन व्यक्ती शिरू नये, यासाठी गावाच्या प्रवेशद्वारावर काही युवकांनी संरक्षण पथक स्थापन केले आहेत. गावबंदी करीत रस्त्यावर दगड-धोंडे, मोठी लाकडे लावण्यात आली असल्याचे चित्र आहे. आदिवासींचा सर्वात मोठा सण होळी आहे. यादरम्यान फगवा मागण्यासाठी गावबं ...
मेळघाटात अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना विविध कारणांनी बंद पडल्या. येथे सोलर पंपावर पाणीपुरवठा योजना असली तरी आदिवासींना हातपंपावर गर्दी करावी लागत असल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य नानकराम ठाकरे यांनी केल्यानंतर महावितरणकडून पुरवठा घेण्याचे निर्द ...
रोजगाराच्या शोधात चार महिन्यांपूर्वी स्थलांतरित झालेले आदिवासी होळी सणानिमित्त गावी परतू लागले आहेत. या शेकडो आदिवासींना परतवाड्यात दररोज खिचडी आणि शिरा मोफत वाटप करण्यात येत आहे. ...
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडीत कुपोषणाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने सरकारच्या कुपोषण निर्मूलनाबाबतच्या योजना केवळ कागदावरच असल्याचे दिसत आहे. ...