प्रधान म्हणाले, प्रत्येकजण डोळे झाकून ध्यान करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्यांच्या मनात अनेक विचार येतात. प्रत्येकजण विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. प्रत्येकाला ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत ध्यानधारणाच त्या व्यक्तीला तारू शकते. यासाठ ...