केरळमधील पूरस्थितीमुळे तेथील वाहतूक ठप्प झाली असून, त्याचा औरंगाबादेतील औषधी उत्पादक कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. येथून दररोज २५ ते ३० ट्रक औषधी केरळमध्ये विक्रीसाठी जात असे. मागील आठ दिवसांपासून एकही ट्रक केरळला रवाना झाला नाही. ...
औषध खरेदीची जबाबदारी हाफकीनकडे सोपवण्यात आल्यानंतरही खरेदीचा घोळ मिटत नसल्याने राज्यात औषधांचा तुटवडा भासू नये, असे कारण देत शासकीय रुग्णालयांमध्ये स्थानिक स्तरावर औषध खरेदीच्या मर्यादा पाच हजार रुपयांवरुन १ लाखापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला ...
केंद्र सरकारने औषधांच्या किमतींवर नियंत्रण आणण्याचा सपाटा लावल्याचा फटका अमेरिकेतील औषध कंपन्यांना बसत आहे. भारतातील नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांनी अमेरिकेत विकली जाणारी औषधे महाग करणे सुरू केले आहे. ...
मागील १० वर्षांमध्ये नवीन प्रतिजैविके बनलेली नाहीत आणि आगामी २० वर्षेही नव्या प्रतिजैविकांची निर्मिती अशक्य आहे. त्यामुळे उपलब्ध प्रतिजैविकांचा वापर योग्यवेळी आणि योग्य प्रमाणातच करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केले. ...