अमरावतीच्या चपराशीपुरा येथील राजेंद्रसिंह बघेल, आनंदसिंह ठाकूर व तपोवन परिसरातील प्रफुल्ल भुसारी या तिघांनी कोविड -१९ लसीचे परीक्षण पशू-प्राण्यांऐवजी आमच्या शरीरावर करून देशातील १३५ कोटी जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. या तिघांनी दिलेल्या न ...
शिंदे म्हणाले की, जिल्हयात कोरोनाचे संकट थोपवून धरण्यात सर्व यंत्रणाबरोबरच जिल्हयातील जनतेचे फार मोठे योगदान आहे. यापुढेही कोरोना विषाणू रोखण्यासाठी शहर तसेच गावागावात खंबीर आणि कठोर भुमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ...
यापूर्वी भारताने आवश्यक असलेल्या औषधावरील निर्बंध हटवून ते अमेरिकेला निर्यात केले होती. भारत हा हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन मेडिसिनचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. ट्रम्प यांच्या आवाहनानंतर भारताने या औषधावरील निर्बंध हटवले होते. ही एक अँटी-मलेरिया मेडिसिन ...
प्रमाणाबाहेर बीपीच्या गोळ्या घेतल्यामुळे एमआयडीसीतील एका व्यक्तीचा जीव गेला. सुधीर तुळशीराम मेश्राम (वय ४५) असे मृताचे नाव आहे.मेश्राम एकात्मता नगरात राहत होते. ...