कोवळ्या गवतावर शेळ्या-मेंढ्या खाण्यासाठी तुटून पडतात. त्यामुळे आंत्रविषार सारखा जिवाणूजन्य आजार होतो. मग उपचार करण्यास देखील वेळ न मिळता शेळ्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडतात. ...
पावसाळ्यात साप आणि विंचूची भीती कित्येक पटीने वाढते. पावसाळ्याच्या कालावधीत अडगळीच्या ठिकाणी साप आणि विंचू हे दोन्ही आढळतात आणि डिवचले गेल्यास ते हमखास दंश करतात. त्यांचा हा दंश विषारी असतो. ...