पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या चाळीस जवानांमध्ये समावेश असलेल्या बिहारच्या दोन सीआरपीएफ जवानांच्या प्रत्येकी एका मुलीला शेखपूराच्या महिला जिल्हाधिकारी इनायत खान यांनी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अकोला: देश रक्षणाचे कर्तव्य बजावताना गेल्या ५२ वर्षांच्या कालावधीत अकोला जिल्ह्यातील १४ जवान शहीद झाले असून, वेगवेगळ्या युद्ध मोहिमेत या शहीद जवानांनी देशासाठी वीरमरण पत्करले आहे. ...