कुटुंबीयांना पोलिसांना सांगितलं की, जमशेदपूरच्या सोनाटा पोलीस स्टेशन भागात राहणारी २८ वर्षीय शांती देवीने गोपालगंजमधील ३० वर्षीय मुकेश कुमार सिंहसोबत शनिवारी थावे मंदिरात लग्न केलं होतं. ...
गेल्या चार वर्षापासून तो दोघींना डेट करत होता. सगळं काही ठीक सुरू होतं. पण अडचण तेव्हा झाली जेव्हा अर्जुनच्या परिवाराने त्याला लग्न करण्यास सांगितले. ...
असे म्हणतात की, लग्नाच्या रेशीम गाठी या स्वर्गात बांधल्या जातात... अशाच जुळून आलेल्या आगळ्या वेगळ्या रेशीम गाठीची मनमाड शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे. एका अर्थाने या सोहळ्याला क्रांतिकारी विवाह सोहळा म्हणावा लागेल. हा एक पुरुषाने एका स्त्रीशी ...