धर्माची चौकट ओलांडून विवाह करणाऱ्या जोडप्याला केरळ सरकार नव्या पद्धतीने सुरक्षा उपलब्ध करून देणार आहे. सरकारच्या या नवीन योजनेचे नाव सुरक्षित घर असं ठेवण्यात आले आहे. ...
शाही थाटात झालेल्या या क्रिकेटपटूच्या विवाहसोहळ्यात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. चोरट्यांनी लग्नातील वऱ्हाडी मंडळींचे मोबाईल चोरले. एवढेच नाही तर पकडले गेल्यावर या चोरांनी चक्क क्रि्केटपटूच्या नातेवाईकांनाच मारहाण केली. ...