लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

भारत-पाक युद्धाचा केळी निर्यातीवर काय होतोय परिणाम? वाचा सविस्तर - Marathi News | What is the impact of the India-Pakistan war on banana exports? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारत-पाक युद्धाचा केळी निर्यातीवर काय होतोय परिणाम? वाचा सविस्तर

Banana Export : देशातच नव्हे तर विदेशातही मागणी असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर येथील केळीच्या निर्यातीवर युद्धाचा परिणाम झाला आहे. ...

Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; भावात किंचित वाढ - Marathi News | Kanda Bajar Bhav: Onion arrivals in Chakan Market Committee decrease; prices increase slightly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; भावात किंचित वाढ

Chakan Kanda Market चाकण खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटूनही भावात किंचित वाढ झाली ...

राज्यात 'सीसीआय'ने केली दीड कोटी क्विंटल कापसाची खरेदी; १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ११ हजार ६६० कोटी रुपयांचे वाटप - Marathi News | CCI procures 1.5 lakh quintals of cotton in the state; Rs 11,660 crore distributed to farmers in 19 districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 'सीसीआय'ने केली दीड कोटी क्विंटल कापसाची खरेदी; १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ११ हजार ६६० कोटी रुपयांचे वाटप

CCI Kapus Kharedi : भारतीय कापूस निगम (सीसीआय) कडून २०२४-२५ या गत हंगामात राज्यातील १२१ शासकीय केंद्रांच्या माध्यमातून तब्बल एकूण १ कोटी ५६ लाख ३९ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून, यापोटी ११ हजार ६६० कोटी रुपयांचे संबंधित शेतकऱ्यांना वाटप कर ...

बाजारात उन्हाळी भुईमुग शेंगांची आवक वाढती; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | The arrival of summer groundnut pods in the market is increasing; Read what is the price being offered | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात उन्हाळी भुईमुग शेंगांची आवक वाढती; वाचा काय मिळतोय दर

Bhuimug Bajar Bhav : मागील चार दिवसांपासून नवीन भुईमूग शेंगांची आवक होत आहे. सध्या ५ हजार ते ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. हा भाव मात्र लागवड खर्चाच्या तुलनेत कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ...

यंदाच्या उन्हाळी हंगामातील तीळ बाजारात दाखल; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | This summer season's sesame seeds have entered the market; Read what the prices are. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या उन्हाळी हंगामातील तीळ बाजारात दाखल; वाचा काय मिळतोय दर

Sesame Market Rate : यंदाच्या उन्हाळी हंगामातील तिळाची काढणी अंतिम टप्प्यात असून, शेतकरी शेतमाल बाजारात विक्रीस आणत आहेत. सद्यःस्थितीत तिळाला प्रतिक्विंटल साडेनऊ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ...

भातशेतीच्या कोठाराला लागले ग्रहण; भात लागवडीच्या क्षेत्रात होतेय दरवर्षी घट - Marathi News | The rice cultivation area is declining every year. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भातशेतीच्या कोठाराला लागले ग्रहण; भात लागवडीच्या क्षेत्रात होतेय दरवर्षी घट

Rice Farming : रायगड जिल्हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून परिचित होता. आता या कोठाराला ग्रहण लागले असून गेल्या आठ-दहा वर्षात एक लाख हेक्टरवरून हे क्षेत्र ८५ हजार हेक्टर पेक्षा कमी झाले आहे. ...

महिनाभर आधीच बागांमधील आंबा यंदा संपला; आर्थिक गणिते विस्कटत आंबा हंगामाची अखेर - Marathi News | Mangoes in the gardens ran out a month ago this year; The mango season ends, throwing financial calculations into disarray | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिनाभर आधीच बागांमधील आंबा यंदा संपला; आर्थिक गणिते विस्कटत आंबा हंगामाची अखेर

Mango Market : आधीच उत्पादन कमी असलेल्या आंब्याला आता पावसाचा मोठा फटका बसला असून, यावर्षीचा हंगामही आर्थिक गणिते विस्कटणारा ठरला आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा बागायतदारांचे पेटीमागे सरासरी ७०० रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

युद्धामुळे साखर, दूध निर्यातीवर होणार का परिणाम? बाजारपेठेत काय स्थिती; वाचा तज्ञांचे मत - Marathi News | Will the war affect sugar and milk exports? What is the situation in the market; Read the experts' opinion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युद्धामुळे साखर, दूध निर्यातीवर होणार का परिणाम? बाजारपेठेत काय स्थिती; वाचा तज्ञांचे मत

Agriculture Market : भारत-पाकिस्तान युद्धामुळे सामान्य माणसांमध्ये चिंता आहे. हे जरी खरे असले तरी सध्या युद्धाचा इतक्या लवकर परिणाम जाणवणार नाही. ...