परतीच्या पावसामुळे आणि हमीभाव केंद्राअभावी शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. सोयाबीन काढणीच्या काळात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले ...
Pulses Market : राज्यभरात अतिवृष्टीने खरीप हंगामाची वाट लावली आहे. कडधान्यांच्या पिकांवर सर्वाधिक फटका बसल्याने मूग, उडीद आणि मटकीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच, पण आता ग्राहकांनाही महागाईचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. (P ...
Kapus Kharedi : हमीभावाच्या प्रतीक्षेत असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कपास किसान ॲपवरील (Kapas Kisan App) तांत्रिक अडचणींमुळे फटका बसला आहे. नोंदणी असूनही अप्रूवल न झाल्याने सीसीआयकडून खरेदी होईल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Kapus Khare ...
Tur Market Update : मागील काही दिवसांपासून तुरीच्या बाजारभावात तेजी पाहायला मिळत आहे. हंगाम सुरू होण्यास अजून दीड महिना असतानाही दरात वाढ दिसून येत आहे. दर वाढल्याने साठवलेली तूर विक्रीसाठी बाजारात येत असून, आवकही वाढली आहे. मात्र, हा दर अजूनही शासना ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.०९) ऑक्टोबर रोजी एकूण २,१७,७७७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १९४३६ क्विंटल लाल, २०२१४ क्विंटल लोकल, १०५३ क्विंटल नं.१, १०५३ क्विंटल नं.२, १०६० क्विंटल नं.३, ३७३० क्विंटल पांढरा, १,४९,१०८ क्विंटल उन्ह ...