सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे नदी, ओढे, नाल्यांना पाणी आले होते. या पाण्यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. ...
खरिपातील सोयाबीन बाजारात येत असून अनेक व्यापाऱ्यांकडून फसवणुकीच्या घटना घडत आहेत. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल परवानाधारक व्यापाऱ्यांकडेच विकण्याची गरज आहे. माल विक्रीनंतर बाजार समितीच्या शिक्क्याची गुलाबी पावती (पक्की पावती) घेणे आवश्यक आह ...
मागील काही दिवसांपासून हळदीच्या दरात तेजी येऊ लागली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (दि.१७) हळदीला कमाल १४ हजार रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मोठाच दिलासा मिळाला आहे. ...
Market Update : अतिवृष्टीने सोन्यासारख्या पिकाचे नुकसान झाले, उत्पादन घटले अन् गतवर्षीपेक्षा एक ते दीड हजारानी भावही पडले. मात्र, दुसरीकडे बाजारातील सर्व वस्तूंच्या किमती गतवर्षीपेक्षा १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. ...
Maize Market Update : ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर इतर पिकांनी साथ सोडली असताना, मक्याने मात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी तब्बल २२ हजार क्विंटल मक्याची विक्रमी आवक झाली असून, मेळघाट व मध्य प्रदेशातील शे ...
Kapus Kharedi : यवतमाळ जिल्ह्यात सीसीआयच्या (Cotton Corporation of India) कापूस खरेदीला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष विक्रीपर्यंत पोहोचता येत नाहीये. कपास किसान ॲपवरील नोंदणी आणि मान्यतेच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याने अनेक शेतकर ...