ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
Tur Bajar Bhav : राज्याच्या विविध बाजारात आज सोमवार (दि.०५) रोजी एकूण १७४८९ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ७१३ क्विंटल गज्जर, ५१ क्विंटल काळी, ९३२० क्विंटल लाल, ६३९९ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) स्थापन करण्यात आलेल्या महिला बचतगटांच्या विविध वस्तू आणि उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याकरिता राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये 'उमेद मॉल'ची उभारणी करण्यास २ जानेवारी रोजीच्या शासन ...
Halad Market Rate : ऐन हंगामात सरासरी १२ ते १३ हजार रुपये क्विंटलने विक्री होणारी हळद सध्या १५ ते १५ हजार ५०० रुपयाने विक्री होत आहे. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांनी यापूर्वीच हळद विक्री केली आहे. ...
खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्यानंतर आता तुरीच्या कोसळलेल्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा सर्वत्र तुरीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले असताना आणि ८ हजार रुपये हमीभाव जाहीर झाला असतानाही, प्रत्यक्षात ६ हजार ६०० रुपयांनी खरेदी होत अ ...
भुईमूग हे तीनही हंगामांत घेतले जाणारे तेलबिया पीक आहे. उन्हाळ्यात निरभ्र आकाश व भरपूर सूर्यप्रकाश आणि रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी असल्याने उत्पादकताही चांगली राहते. शिवाय यावर्षी भूजलस्तरात वाढ झाल्याने सिंचनासाठी पाणीदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा ...