खानापूर घाटमाथ्यावरील पळशी व हिवरे या परिसरात द्राक्ष बागांचे प्रमाण मोठे आहे. या परिसरातील शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तसेच देशांतर्गत चालणाऱ्या द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. ...
भारतातून आखाती देशातील इराणमध्ये ७० टक्के केळीची निर्यात होते. सध्या इराणमध्ये युद्धजन्य अस्थिर परस्थिती निर्माण झाल्यामुळे सध्या केळीची निर्यात थंडावल्याने दर पडले आहेत. ...
Kanda Bajar Bhav : राज्याच्या कांदा बाजारात आज गुरुवार (दि.२२) जानेवारी रोजी एकूण २,३९,३०८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८६५४७ क्विंटल लाल, २३३२५ क्विंटल लोकल, १४६३ क्विंटल नं.१, १५८३ क्विंटल नं.२, २४९७५ क्विंटल पोळ, १००० क्विंटल पांढरा, ४१५ क् ...
कारखाना हंगाम सुरू असल्याने उसाचे क्षेत्रही मोकळे होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांकडे वळत उत्पादन वाढवले; मात्र बाजारातील अनिश्चिततेमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ...
खरीप पणन हंगाम सन २०२५-२६ मध्ये हमीभाव धान खरेदी केंद्रावर धान विक्री करून दोन महिन्याचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना चुकारे देण्यात आले नाही. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे. ...