आधुनिक शेतीचे विज्ञान, तंत्रज्ञान, आणि नवकल्पनांचा संगम साधणारा एक क्रांतिकारी उपक्रम म्हणजे ‘फार्म सायन्स क्लब’. संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे सुरू झालेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य ...
यावर्षीच्या खरीप हंगामात जणू निसर्गानेही बळीराजावर वक्रदृष्टी टाकल्याची भावना निर्माण होत असून, दुसऱ्यांदा झालेल्या अतिवृष्टीने पिकांच्या नुकसानीत आणखीच भर पडली आहे. ...
यंदाच्या पावसाळ्याने मोठा दिलासा मिळाला असून ऑगस्ट अखेर राज्याच्या 'या' जिल्ह्यातील ११० प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. चार दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आले आहेत. ...
Nimna Terna Water Update : गुरुवारनंतर पुन्हा शनिवारी सकाळी साडेसहा वाजता लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे चार दरवाजे २० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, तेरणा नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे. ...
राज्यात दोन आठवड्यांपूर्वी बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पावसाची आस लागून होती. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर कोकण, घाटमाथा, मराठवाडा तसेच पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस झाला. ...
pik nuksan राज्यात अतिवृष्टीमुळे गेल्या आठवडाभरात सुमारे पावणेदोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत एकूण १० लाख ५६ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. ...