लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

शासनाकडून सबसिडी मिळवून देतो म्हणत शेतकऱ्यांची ६६ लाखांची फसवणूक; खामगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Farmers cheated of Rs 66 lakhs by claiming to get subsidy from the government; Case registered with Khamgaon Rural Police | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासनाकडून सबसिडी मिळवून देतो म्हणत शेतकऱ्यांची ६६ लाखांची फसवणूक; खामगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

शासनाकडून सबसिडी मिळवून देतो तसेच कमी किमतीत शेडनेट उभारून देतो, असे आश्वासन देत खामगाव तालुक्यातील सात शेतकऱ्यांची तब्बल ६६ लाख ८० हजार २२९ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मिळणार अनुदानावर कडबाकुट्टी, पेरणी यंत्र; हवंय मग 'येथे' करा अर्ज - Marathi News | Need a tractor and sowing machine on subsidy from the Zilla Parishad Cess Fund; then apply 'here' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मिळणार अनुदानावर कडबाकुट्टी, पेरणी यंत्र; हवंय मग 'येथे' करा अर्ज

शेतीसाठीच्या खर्चात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. बियाणं, खते, औषधं, मजुरी आणि यंत्रसामग्री यांचे दर वाढत चालले आहेत. परिणामी शेतीमधून होणाऱ्या उत्पन्नाची तुलना केली असता खर्चाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येतो आणि शेती परवडेनाशी ...

मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका, बारा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Marathwada hit hard by heavy rains, crops on 12 lakh hectares damaged | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका, बारा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मराठवाड्यातील ३ हजार ९२९ गावांतील १५ लाख ७८ हजार ३३ शेतकरी बाधित झाले आहेत ...

मांजरा, निम्न तेरणासह मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो; रब्बी हंगामाची चिंता मिटली - Marathi News | Manjara, medium projects including low-yield rice overflow; Rabi season worries allayed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मांजरा, निम्न तेरणासह मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो; रब्बी हंगामाची चिंता मिटली

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे सर्वच प्रकल्पांत पाणीसाठा वाढला आहे. पिण्यासह सिंचनासाठी लातूर जिल्ह्याला प्रमुख आधार असलेल्या मांजरा, तेरणा धरणासह सात मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो झाली आहेत. ...

सप्टेंबर महिन्याच्या 'या' आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा दमदार पावसाची शक्यता - Marathi News | Heavy rains likely again across Maharashtra this week of September | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सप्टेंबर महिन्याच्या 'या' आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा दमदार पावसाची शक्यता

विशेषतः मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, उत्तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. ...

ना निरोप, ना सूचना; मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक यंदा तरी होणार का? - Marathi News | No farewell, no instructions; Will the cabinet meeting be held in Marathwada this year? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना निरोप, ना सूचना; मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक यंदा तरी होणार का?

मागील दोन वर्षांतील ६० हजार कोटींच्या पॅकेजची होणार पडताळणी ...

शेतकऱ्यांना विम्याचे मिळाले केवळ दोन ते पाच हजार; कंपनी मात्र म्हणते तब्बल ४५८ कोटी ६९ लाख रुपये वाटले - Marathi News | Farmers received only Rs 2-5 thousand in insurance; company says it paid out Rs 458 crore 69 lakh | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना विम्याचे मिळाले केवळ दोन ते पाच हजार; कंपनी मात्र म्हणते तब्बल ४५८ कोटी ६९ लाख रुपये वाटले

Crop Insurance : विमा कंपनीकडून तब्बल ४५८ कोटी ६९ लाख रुपये ३,४१,५०५ शेतकऱ्यांना वाटप झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांना केवळ दोन ते पाच हजार रुपयांच्या दरम्यानच विमा दिला गेला. ...

रामकृष्ण उपसा सिंचन योजनेच्या कर्ज प्रकरणाचा प्रश्न सुटेना; शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील कर्जाचा बोजा कायम - Marathi News | The issue of loan issue of Ramakrishna Upsa Irrigation Scheme has not been resolved; The debt burden on farmers' Satbara crops remains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रामकृष्ण उपसा सिंचन योजनेच्या कर्ज प्रकरणाचा प्रश्न सुटेना; शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील कर्जाचा बोजा कायम

रामकृष्ण उपसा सिंचन योजनेंतर्गत राज्य शासनाने बँकेला ६४ कोटी २६ लाख ५९ हजार रुपये अदा करून ६ महिन्यांचा कालावधी लोटला तरी या योजनेसाठी तारण ठेवलेल्या १४ गावांतील २ हजार ११७ शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवरील कर्जाचा बोजा अद्याप हटविलेला नाही. ...