Flood In Maharashtra: महाराष्ट्रात अतिवृष्टीने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ...
Jayakwadi Dam water Update : नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांतील मुसळधार पावसामुळे जायकवाडी प्रकल्पाचे धरण जुलैमध्येच ९३ टक्के भरले. आतापर्यंत ५७.५ टीएमसी पाणी विसर्ग केले गेले असून, दोन कालव्यांमार्फत शेतकऱ्यांसाठी सिंचन सुरू आहे.(Jayakwadi Dam water Upd ...
Marathwada Crop Damage : मराठवाड्यातील खरीप हंगामावर अतिवृष्टीने अक्षरशः पाणी फेरले आहे. फक्त नऊ दिवसांत तब्बल ४ लाख ९१ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून एकूण बाधित क्षेत्र २० लाख हेक्टरांवर पोहोचले आहे. (Marathwada Crop Damage) ...
Maharashtra Rain Update मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र विरले आहे. ...
Omraje Nimbalkar Video: मराठवाड्याला परतीच्या पावसाने तडाखा दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुराचा वेडा पडला आहे. परंडा तालुक्यातील वडनेरमध्ये आजी दोन वर्षाच्या नातवासह पुरात अडकली होती. ...
Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.२२) रोजी एकूण ६२८४ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात १३ क्विंटल गज्जर, ५०६० क्विंटल लाल, १०७ क्विंटल लोकल, ७६ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
अतिवृष्टीने साडेसहा लाख हेक्टरवरच्या पिकांना बसला आहे. पण अद्याप एकही मंत्री, मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री या भागात फिरकले नाही. सोयाबीन, कपाशीसह दसऱ्यासाठी झेंडूची शेती करणाऱ्यांच्या नशिबी पावसाने केवळ दुःखाची फुले सोडली आहेत. ...
Manjara Dam : मांजरा प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. रविवारी (दि. २१) दुपारी १ वाजता धरणाचे ४ दरवाजे (गेट क्रमांक १, ३, ४ आणि ६) ०.२५ मीटरने वर उचलण्यात आले. ...