अतिवृष्टीने साडेसहा लाख हेक्टरवरच्या पिकांना बसला आहे. पण अद्याप एकही मंत्री, मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री या भागात फिरकले नाही. सोयाबीन, कपाशीसह दसऱ्यासाठी झेंडूची शेती करणाऱ्यांच्या नशिबी पावसाने केवळ दुःखाची फुले सोडली आहेत. ...
Manjara Dam : मांजरा प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. रविवारी (दि. २१) दुपारी १ वाजता धरणाचे ४ दरवाजे (गेट क्रमांक १, ३, ४ आणि ६) ०.२५ मीटरने वर उचलण्यात आले. ...
हिंगोली जिल्ह्यात सरासरी ९४५ मिलिमीटर, म्हणजेच तब्ब्बल १२६ टक्के पाऊस झाला. बहुतांश मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने तब्बल २ लाख ७१ हजार ५८६ पेक्षा अधिक हेक्टरवरील पिके आडवी झाली आहे. ...
Krushi Salla : मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण आणि रोगकिडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. (Krushi Salla) ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. वाचा सविस्तर ...
Marathawada Crop Damage : मराठवाड्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १ हजार ४१८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या शासनाने ६३० कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे, ...
River Linking Project : मराठवाड्याच्या पाणी संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने दोन नदीजोड प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांसाठी हायब्रीड अॅन्युटी धोरण (Hybrid Annuity Policy) स्वीकारण्यात आले आहे. (River Linking Project) ...