Marathwada Crop Damage: मराठवाड्यातील शेतकरी सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या कहराने हवालदिल झाले आहेत. बीड, लातूर, धाराशिव, परभणीसह ६४० गावे अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडली आहेत. वाचा सविस्तर ...
जायकवाडी धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्याने परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे सर्वच्या सर्व २० दरवाजे रविवारी दुपारी उघडण्यात आले. परिणामी गोदावरी नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. ...
लातूर जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यातील सात महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. शिल्लक राहिलेली शेतीपिके मातीमोल झाली आहेत. दरम्यान, औराद शहाजानी परिसरातून वाहणाऱ्या तेरणा व मांजरा या दोन्ही नद्यांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पूर आला. ...
Jayakwadi Dam : जायकवाडी धरण परिसरात झालेल्या पावसामुळे गेल्या तीन वर्षात प्रथमच आपत्कालीन दरवाजे उघडण्याची वेळ आली असून तब्बल १ लाख १३ हजार १८४ क्युसेक विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदामाई दुथडी भरून वाहत होती. ...
निम्न तेरणा प्रकल्पातून शनिवारी (१३ सप्टेंबर) रात्री १० वाजता चार वक्रद्वारे १० सेंटिमीटरने दरवाजे उघडण्यात आले आणि १५३० क्यूमेक्स इतका विसर्ग तेरणा नदीपात्रात सोडण्यात आला. मात्र परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने रविवारी (१४ सप्टेंबर) सकाळी १०.४५ वा ...
Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाचे जोरदार आगमन होणार आहे. मुसळधार पावसात पिकांचे संरक्षण कसे करावे? कोणती फवारणी योग्य, निचऱ्याची काळजी कशी घ्यावी, रोगकिडींवर कोणते उपाय करावेत. (Krushi Salla) ...
Maharashtra Weather Update : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने लातूर आणि नांदेड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर इतर २२ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Update) ...