नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
जिवंत असलेल्या कलावंताला श्रद्धांजली वाहण्याचा ‘पराक्रम’ नाट्यसंमेलनात बुधवारी मध्यवर्ती नाट्य परिषदेने केला. ज्येष्ठ गायक आणि अभिनेते प्रसाद सावकार यांचे छायाचित्र दिवंगतांमध्ये टाकून त्यांना हयातीतच परलोकाची सफर घडवण्यात आली. ...
- नम्रता फडणीसमुंबई : नाट्यसंमेलनातून पुढील वर्षाच्या निवडणुकीच्या प्राचाराचा अजेंडा तर राबवला जात नाही ना, अशी शंका व्यक्त करत ज्येष्ठ कलावंतांनी टीकेचा सूर लावलेला असतानाच ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन स्थळाच्या जवळील रस्त्यांवर उभारलेल्या ...
काही सन्माननीय अपवाद वगळता अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाकडे नाट्यसृष्टीतील कलावंत पाठ फिरवतात, असा इतिहास आहे. मात्र, यंदा मुंबईत संमेलन होत असल्याने रंगकर्मींच्या उपस्थितीचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. ...
९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची पहिली घंटा आजपासून मुलुंडमध्ये निनादेल. त्याच्या अध्यक्षा आहेत, ५० वर्षांहून अधिक काळ संगीत रंगभूमीवर रसिकांना मोहिनी घालणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार. त्यांची नाट्यसंमेलनाबद्दलची भूमिका, नाट्यचळवळीबद् ...
तब्बल २५ वर्षांनी मुंबईला मिळालेला मान, शतकमहोत्सवी संमेलनाची होणारी नांदी, वेगवेगळ््या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीचे आकर्षण आणि सलग ६० तास चालणारे कार्यक्रम अशा वातावरणात बुधवारी मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसं ...
पुढच्यावर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी नाट्यसंमेलनाचा वापर करून घेतला जाणार आहे का, असा प्रश्न उपस्थित करून ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांनी या संमेलनाला हजेरी लावणार नसल्याचे जाहीर करत वादाला तोंड फोडले आहे. ...
पुलंच्या मैत्र, आपुलकीने प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. पुलंनी मराठी माणसाला एवढे काही दिले आहे की 'किती घेशील दो कराने' अशी भावना प्रत्येकाच्या ठायी पहायला मिळते. पुलंच्या ह्याच 'अपूर्वाई'च्या क्षणांना उजाळा देण्यासाठी तीन पिढ्यांमधील दिगगजांचे 'गण ...
सलग ६० तास चालणाऱ्या नाट्य संमेलनातील नाट्य रसिकांसाठी मध्य रेल्वेदेखील सज्ज झाली आहे. रसिकांच्या सोईसाठी १३, १४ आणि १५ जून रोजी मध्यरात्री विशेष लोकल चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ...