अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आगामी सन्माननीय अध्यक्ष कोण असेल? या चर्चेबरोबरच आता २०२० चे साहित्य संमेलन कुठे होणार? याविषयी साहित्य वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ...
भाषिक अस्मिता आणि ज्ञाननिर्मितीक्षमता यांचे महत्त्व मराठी भाषकांना पटवून देण्याची वेळ आली आहे. ‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे’ ही कवी कुसुमाग्रजांची इषारावजा भाष्ये आपण ध्यानात घ्यावीत, अशी माझी धारणा आहे. ...
शिक्षकांच्या संस्कारातूनच सुजाण नागरिक निर्माण होतात. हे नागरिक म्हणजेच शिक्षकाच जीवनाची सार्थकता असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.रमाकांत कोलते यांनी मांडले. ...
मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी साहित्य संघात मराठी शिक्षण कायदा आणि प्राधिकरण या विषयावर परिसंवाद पार पडला ...