जयवंत वाडकर, विजय पाटकर आणि तुषर दळवी या मैत्रीच्या त्रिकुटाने 'लोकमत फिल्मी'च्या 'आपली यारी' या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी 'हमाल दे धमाल' चित्रपटाचे अनेक किस्से सांगितले. या चित्रपटात अनिल कपूर यांनी कॅमिओ करण्यासाठी किती मान ...
यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात 'एकदा काय झालं' हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी सलील कुलकर्णींना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...