मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला मंजुरी दिल्यानंतर अकरावी प्रवेशप्रक्रियेतही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जागा निश्चित झाल्या असून, नाशिकमधील १६४ महाविद्यालांमध्ये सुमारे दोन हजार ५६९ जागा मराठा विद्यार्थ्यांसाठी राखीव असून, ...
न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य पातळीवर आरक्षणाच्या मुद्दावर निर्माण झालेली जटीलता काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देता आले आहे. ...
मराठा आरक्षण कायदा घटनेला धरून असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आरक्षण वैध ठरल्याने कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. ...