मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maratha Reservation Case - Gunaratna Sadavarte: मराठा आरक्षणच्या संदर्भाने आज ऐतिहासिक दिवस आहे. रोज २ न्यायमूर्ती केस ऐकत असतात, परंतु आज ३ न्यायमुर्तींनी ही केस ऐकलेली आहे. - सदावर्ते ...
Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे सांगितले होते. परंतु दिले नाही. शासनाने धोका दिला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...