मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
सर्व शाखीय कुणबी संघटनेची सोमवारी धंतोली येथे बैठक झाली. यात जरांगे दोन समाजात वाद निर्माण करीत आहेत. शासनाने कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. ...