मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेले १५७ गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. मात्र, ३६ गुन्हे असे आहेत की, ते मागे घेता येणार नाहीत. याबाबत चर्चा करून तोडगा काढला जाईल, असेही देसाई म्हणाले. ...
Navnath Waghmare News: दिशाभूल, प्रसिद्धीसाठी त्यांच्यापैकीच कुणीतरी असे प्रकार घडवून आणत असेल. मनोज जरांगे पाटील यांना भीती वाटत असेल, तर संरक्षण घ्यावे, असे नवनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे. ...
सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण कायदा २०२४ ला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. ...
Shambhuraj Desai : मनोज जरांगे-पाटील यांना संरक्षण द्या, ड्रोन कोण फिरवते आहे, याचे सविस्तर निवेदन सरकारने करण्याची सूचना विजय वडेट्टीवार यांनी केली होती. ...