मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मात्र सरकारकडून कुठलाही संपर्क होत नसल्याने जरांगेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ...
Maratha Reservation Update: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आमने सामने आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार ...
Amit Shah Criticize Sharad Pawar: महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा भाजपाचं सरकार आलं तेव्हा तेव्हा मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिलं गेलं. मात्र शरद पवार यांची सत्ता आल्यावर हे आरक्षण गायब केलं गेलं, अशी टीका अमित शाह यांनी केली. तसेच शरद पवा ...
जरांगे पाटील यांच्या पाचव्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. सरकारकडून फोन नाही चर्चा नाही, तब्येत बरी आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी उपोषणस्थळी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली. ...