मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Manoj Jarange Patil Mumbai Protest: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे बुधवारी सकाळी १०:३० वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले. जरांगे यांच्या हाकेला प्रतिसाद देत ह ...
Chitra Wagh Manoj Jarange Patil: भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांच्यावर मनोज जरांगे यांनी टीका केली होती. त्याला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी आव्हान दिले. ...