मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maratha Reservation: महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात मराठा समाजासाठी घेतलेला एक निर्णय त्यांनी दाखवावा. आता काही जण आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करायचा प्रयत्न करत आहेत; पण त्यांचे नुकसानच होईल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र ...
मराठा आरक्षण आंंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलक मुंबईच्या सीमेजवळ धडकले आहेत. शुक्रवारी पहाटे हे आंदोलक पनवेलजवळील पळस्फे फाट्यापर्यंत आंदोलक पोहचले होते. ...
Navi Mumbai Traffic Update News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईकडे निघालेले असून, नवी मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. ...