मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Asim Sarode On Manoj Jarange Patil Maratha Reservation Morcha Mumbai: मी मेसेज करेपर्यंत सगळे गुंडाळण्यात आले. नियत साफ आणि स्वच्छ ठेऊन GR काढलेले आहेत का? मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत स्पष्टता घ्यायला पाहिजे होती, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे. ...
राज्य सरकारने मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले. त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले आहे. एकनाथ शिंदेंनी शिंदे समिती नेमल्यामुळे हैदराबाद गॅझेट पुढे आले, असे ते म्हणाले. ...