मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
काहीही झाले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. मंत्रिमंडळ उपसमिती नुसत्या बैठका घेत आहे. आतापर्यंत तोडगा का काढला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...
ओबीसी समाजाच्या हक्काचं आरक्षण घेण्यापेक्षा आपल्या मराठ्यांना स्वतंत्र १० टक्के आरक्षण आहे ना...मग आपल्याला वाद कशाला करायचा आहे असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. ...
Maratha Kranti Morcha: आंदोलक लोकलमधून शनिवारी सकाळपासूनच आझाद मैदानाकडे येत होते. प्रवास करताना आंदोलांकानी जय भवानी, जय शिवाजी, अशा घोषणा दिल्या. ...