मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
मराठ्यांचे आंदोलन गोडी गुलाबीनेच हाताळा, मराठ्यांचा रोष घेऊ नका, हे पुन्हा सांगतो. नाही तर आम्हाला नाईलाजाने 'आरे ला कारे करावे' लागते: मनोज जरांगे ...
Manoj Jarange Patil Warns Amit Shah News: गुर्जर, पटेलांचे आंदोलन हाताळून कोणता तीर मारला? तसेच आमचे आंदोलन हाताळून आंदोलन संपवणार असाल तर जनता तुम्हाला वठणीवर आणेल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. ...
Manoj Jarange Patil News: मागण्या मान्य होत नसल्याने आता पुढील लढाई निवडणुकीची असेल, असे संकेत देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याही दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
Prakash Ambedkar News: मनोज जरांगेंच्या भूमिकेमुळे गरीब मराठ्यांना न्याय मिळेल, असे वाटत नाही. मनोज जरांगेंची यांची मागणी संविधानिक नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. ...