मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: माझा समाज एकगठ्ठा राहील. इतरांचे काही सांगत नाही. आपल्याला आधार पाहिजे. आम्हाला गरीब मराठ्यांना हक्काचा अधिकार करायचा आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी महायुती सरकारने प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली आहे, तरीही फडणवीस यांना मराठा आरक्षणावरून टार्गेट करण्याचे राजकारण महाविकास आघाडी करत असल्याचा आरोप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षने ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटी येथे मुस्लीम धर्मगुरु सज्जाद नोमानी, आणि आनंदराज आंबेडकर एकत्रित आलेले पाहायला मिळाले. ...
रुसला असाल, नाराज असाल तर सोडून द्या, नवीन परिवर्तनाकडे चला. महाराष्ट्रातले जे राजकारणावरचे अभ्यासक आहे, नियोजन करणारे त्यांनीही या असं जरांगे यांनी सांगितले. ...