मंत्रालयात वेटरच्या १३ जागांसाठी तब्बल ७ हजार अर्ज आले. त्यात पदवीधरच नव्हे तर पदयुत्तर उमेदवारही होते. यावरुन राज्यात किती बेकारी आहे, हे दिसून येते, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ...
सैन्य दलात भरती होऊन कर्नल होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, म्हणून उत्तर प्रदेशातील तरुणाने सैन्य दलाच्या पोषाखात थेट विधानभवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ...
मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाण्यामुळे उद्भवलेल्या त्रासाची दखल घेत मुख्य सचिवांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग आणि मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...
एकीकडे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्याचवेळी आता मान्सूनही लांबल्याने पाणीटंचाईचा प्रश्न जिल्ह्यात ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात बैठका घेवून उपाययोजना करण्याची गरज असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी आता मुंबईत बै ...
राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठकच न झाल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे कृषीकर्ज रखडल्याची भीती अनाठायी असल्याची बाब राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी स्पष्ट करण्यात आली. ...