आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
यंदाच्या पावसाळी हंगामातील परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याने आंबा पिकावर परिणाम होणार असून उशिराने आंब्याच्या झाडांना मोहोर येण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ...
आताच तर मस्त लोणचं घालून झालंय... नुकतंच ते मुरायलाही सुरूवात झाली आहे... आणि हे काय बरं ?.. लगेच बुरशीही लागली ? आता आपली सगळी मेहनत पाण्यात जाणार म्हणून वाईट वाटत असेल तर थोडं थांबा. हे काही सोपे उपाय तातडीने करून पहा. ...