आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
तालुक्यामध्ये यावर्षी हापूस आंबा कलमांना नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. मात्र, या मोहोराला फळधारणा (कणी) कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून निसर्गाने रंग बदलला असून, अचानक आलेल्या ढगाळ हवामानामुळे या सुखाला दृष्ट लागली आहे. या लहरी हवामानामुळे आंब्यावर 'भुरी' रोगाचे संकट ओढवले असून, हातातोंडाशी आलेला गोड घास हिरावला जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत पडला आहे. ...
कोकणातील जांभ्या जमिनीत अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी शिफारस केलेल्या खतांचा अवलंब करून हापूस आंब्याचे उत्पादन वाढविण्यासाठी आम्रशक्ती या विद्राव्य निविष्ठेच्या तीन फवारण्या कराव्यात. ...
Mango Pest Management :आंब्याला मोहर येण्याचा काळ सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. भुरी रोग आणि कोळी कीटकाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोहर मोठ्या प्रमाणावर गळत असून फळधारणेवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या उपायायोजना (Mang ...
Mango Farming : पूर्णपणे खडकाळ आणि नापिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमिनीतही शेती यशस्वी होऊ शकते का? सिल्लोड तालुक्यातील सराटी येथील एका जिद्दी शेतकऱ्याने हा प्रश्न प्रत्यक्ष कृतीतून सोडवला आहे. (Mango Farming) ...